१४ नोव्हेंबर १८८९
"मी शिक्षणाने खिश्चन,संस्क्रूतीने मुसलमान आणि हिंदू फ़क्त अपघाताने आहे" असे बेलगाम वक्तव्य करणारे, नेहमीच इस्लामचा कैवार घेतल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यापासून काश्मीर प्रश्नभिजत ठेवणारे, पाकिस्तानच्या काश्मीरवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या मर्दुमकीवर विश्वास न ठेवता जिंकत आलेले युद्ध एकतर्फ़ी थांबवून काश्मीर प्रश्न यूनोमध्ये नेणारे आणि आपणासर्व भारतीयांच्या दुर्दैवानेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून लाभलेले पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणजे १४ नोव्हेंबर. त्यांचा जन्मदिवस "बालदिन" म्हणून साजरा केलाजातो. जाणारच, कारण अनेक स्त्रियांशी अनैतिक संबधांतून त्यांनी त्यांना "आवडणारी" अनेक मुले जन्माला घातली नसतील तरच नवल..म्हणूनच त्यांचा मृत्यूही सिफ़िलीस सारख्यागुप्तरोगानेच झाला.चीनच्या तिबेटवरील आक्रमणाबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भीती व्यक्त करूनही नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले."जर आपण कोणावर आक्रमण करणार नसू तर आपल्यावरकोण आक्रमण करेल?" असे बिनबुडाचे वक्तव्य करून देशाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच १९६२ सालच्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती हे आजप्रत्येक भारतीय जाणतो. चीनने लदाख काबीज केल्यावर "तेथे तर गवताची एक काडीही उगवत नाही" असे आपल्याच देशाच्या भूमिबद्दल अपशब्द काढणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना"डोंगरातील दरोडेखोर" असे म्हणणारे हेच ते "पंडीत" नेहरू..... करा साजरा बालदिन, करा त्यांचा जयजयकार आणि घाला देशाचे भवितव्य धोक्यात..
No comments:
Post a Comment